सिटिझन जर्नालिस्ट

सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?
सिटिझन जर्नालिस्ट

सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?

 खूप विचार करूनही "उत्तर" सापडत नाही!  तुम्हीही या "प्रश्नांचा" विचार करा!  सम्राट अशोक (Samrat Ashoka)  वडिलांचे नाव - बिंदुसार गुप्ता  आईचे नाव - सुभद्राणी  "सम्राट" ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी "महान" हा शब्द लावला.  कोणाचे - "सम्राट" चे राजेशाही चिन्ह "अशोक चक्र" भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले.  "सम्राट" ज्याचे शाही चिन्ह "चारमुखी सिंह" हे भारत सरकारने "राष्ट्रीय चिन्ह" मानून चालवले आहे आणि "सत्यमेव जयते" स्वीकारले आहे.  ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो "अशोक चक्र" आहे.  "अखंड भारत" (आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता....
खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात
सिटिझन जर्नालिस्ट

खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात

ज्योत्स्ना राणे  राज्यात गेल्या काही दिवसांपासुन बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसापासुन वातावरणात मोठा  बद्दल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असुन धुके पडु लागले आहे. शेतकर्‍यांना शेती पिकांवर औषध फवारणी करण्याची वेळ आलेली आहे.  द्राक्ष बागाही अडचणीत आल्या असुन पहाटेपासुन द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्ग औषध फवारणी करु लागला आहे. काद्यांवरही मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणाची परिस्थिती पाहता करपा रोगाची धास्ती शेतकर्‍यांना आहे. त्यामुळे शेती पिकीवर करपा रोग येऊ नये, यामुळे मोठ्या प्रमाणात औषधी फवारणी करावी लागते. परिणामी अधिकचा खर्च शेतकर्‍यांना करण्याची वेळ आली  आहे. त्यातच हवामाव खात्याकडुन राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होण...
घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे
सिटिझन जर्नालिस्ट

घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे

ज्योत्स्ना राणे  घटस्फोट होण्यास खुप कारणे असु शकतात. बघायला गेले तर भारत हा अशा देशांपैकी एक असा देश आहे. जिथे घटस्फोटांचे प्रमाण खुप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र बदलायला लागल आहे. गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसुन आलेली आहे.    मुलीचे लग्न करताना मुलाचे कर्तृत्व पाहुन नाही तर मुलाच्या वडिलांची संपत्ती पाहुन लग्न केले जाते. जर तो मुलगा व्यसनी निगाला, तर त्या मुलीला कधीच असे वाटत नाही की, आपल्या बापाने आपल्याला डोलीत पाठवीले की आयुष्यभरासाठी तिळडीवर झोपविले.  कोणते कारण असू शकतात घटस्फोट होण्यास?  प्रामाणिक नसणे - विश्वास आणि प्रामाणिकता हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्वासच नसला तर कुठलेही नाते टिकू शकत नाही.  कम्युनिकेशन्स गॅप - संवाद साधने खुप गरजेचे असते. कधीकधी संवाद नसल्याने नात्यात दु...
चिंचवडगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबुद्ध संघातर्फे अभिवादन रॅली
सिटिझन जर्नालिस्ट

चिंचवडगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबुद्ध संघातर्फे अभिवादन रॅली

लोकमराठी न्यूज नेटवर्क : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबुद्ध संघाच्या वतीने अभिवादन रॅली काढण्यात आली. या मध्ये प्रबुद्ध संघाच्या सभासदांनी व नागरीकांनी सहभाग नोंदविला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संघाचे पदाधिकारी राजू वासनिक, दिलीप गोडबोले, सुधीर कडलग यांनी प्रयत्न केले.  सुरूवातीला बुद्ध वंदना घेऊन घेऊन रॅली ची सुरुवात केली. ही रॅली संपूर्ण चिंचवड गाव मधून काढण्यात आली. शेवटी अभिवादन सभेत डॉ धर्मेंद्र रामटेके, निशांत कांबळे, प्रतिमा साळवी, अल्पना गोडबोले यांनी विचार मांडले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले. शेवटी धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.  ...
मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या 
सिटिझन जर्नालिस्ट

मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या 

ज्योत्स्ना राणे  काय होता तीचा गुन्हा म्हणुन दिलीस का रे, तीला सजा. हेच ना तुझावर प्रेम केले? श्रद्धा वालकर, आफताबची प्रेम कहाणी ऐकुन रुह कापुन येते. श्रद्धाने प्रेम केल्यास तिचे ३५ तुकडे करण्यात आले. आई वडीलांनी हिंदु आणि मुस्लिम धर्माला विरोध केल्याने श्रद्धा आफताब सोबत घराबाहेर पडली. त्यांच्यात भांडण झाली म्हणुन आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे करुन फिजमध्ये ठेवले आणि थोडे करुन जंगलमध्ये फेकले.  हे हत्याकांड एकच मुला-मुलींना एकच शिकायला देते, हिंदु असो किंवा मुस्लिम, आई वडीलांच्या विरोधात जाऊ नका. मुलींनो तुम्ही ६ महिन्याच्या प्रेमासाठी आई वडीलांनी जे तुमच्यावर २०, २५ वर्ष प्रेम केले. ते का विरुन जातात आणि आफताब सारख्या हैवानाचे शिकार होतात. आई वडीलांनी खुप स्वप्न बघीतलेली असतात. तुमच्या लग्नाची आणि तुम्ही ज्या मुल आणि त्याचा परिवाराची काही माहीती नसते. अशा मुलांचा हात धरुन पळ...
शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप
सिटिझन जर्नालिस्ट

शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप

काळेवाडी, दि. 22 ऑक्टोंबर 2022 : अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने नागरिकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जीवन सुखमय व्हावे. या हेतूने शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन काळे या दांपत्याने सुमारे 6,000 कुटूंबांना दिवाळीनिमित्त पणत्या वाटप करत दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. मागील तीन वर्षापासून काळे हा उपक्रम राबवत आहेत.  सचिन काळे व कोमल काळे यांचे सामाजिक कार्य सर्वश्रृत आहे. ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवून आपणही समाज्याचे देणे लागतो, याची नेहमीच जाणीव करून देत असतात. कोणताही सण किंवा उत्सवात नागरिकांच्या आनंदातच आपला आनंद शोधणारे काळे दांपत्य आता नागरिकांच्या हक्काचे नेतृत्य म...
सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?
सिटिझन जर्नालिस्ट

सुशोभीकरण करून विद्रूपीकरण | निगडी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण कुणाच्या फायद्यासाठी?

निगडी मधील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे अगदी हुबेहूब रित्या पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे.  परंतू अलीकडेच काही व्यावसायिकांनी सदर पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी 'खाऊ गल्ली' चालू केली आहे.तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार चालू केला आहे. जर का निगडी उड्डाणपुलाखाली ' खाऊ गल्लीच' उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे. दिपक खैरनार ...
सर्व पेन्शनधारकांना एका ठिकाणी बोलवून त्यांना संपून टाका
सिटिझन जर्नालिस्ट

सर्व पेन्शनधारकांना एका ठिकाणी बोलवून त्यांना संपून टाका

हा प्रश्न या ठिकाणी कसा मांडावा, कसा लिहावा, फार मोठा प्रश्न पडतो. इपीएस 95 पेन्शन धारकांना 1995 पासून पेन्शन व्यवस्था झाली. त्यामध्ये सरकारने आतापर्यंत एकही रुपयाची वाट दिलेली नाही. गेले कित्येक वर्ष हा लढा चालू आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, आणि दिल्ली न्यायालयाने कामगाराच्या बाजूने निकाल दिलेले आहेत. तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये अद्याप याचा परिपूर्ण निकाल लागत नाही. सहा सात आठ ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर या पेन्शन धारकांचा मोर्चाही निघाला होता. आणि त्यात 16 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला निकाल देण्यात येईल. लवकरात लवकर तुम्हाला पेन्शन देण्यात येईल असे सरकारी माध्यमातून आश्वासन दिल्या गेली होती.  परंतु जवळपास चार वर्षे शांततामय चाललेल्या या साखळी उपोषणाकडे लोकप्रतिनिधी फिरकलेही नाही. कारण हे आंदोलन अतिशय शांतता, शिस्तप्रिय आणि साखळी उपोषण म्हणून चाललेले आहे. तसे पाहता आजचा...
रॉयल फाउंडेशनच्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
सिटिझन जर्नालिस्ट

रॉयल फाउंडेशनच्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

काळेवाडी, ता. 6 : रॉयल फाउंडेशन व काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानिमित्त गेली तीन दिवस रॉयल फाउंडेशनच्या टिमने विजयनगर, ज्योतिबानगर, तापकीरनगर, राजवाडेनगर, कोकणेनगर, आदर्शनगर व पवनानगर आदी परिसरात घरोघरी जाऊन गौरी गणपती सजावटीची पहाणी केली. लवकरच या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडले जाणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. असे नांगरे यांनी सांगितले. या स्पर्धेला माता भगिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे, उपाध्यक्ष आनंद काटे, सचिव प्रकाश नांगरे, खजिनदार गणेश नांगरे, कार्याध्यक्ष अजय काटे, सल्लागार सुवर्ण सोनवलकर, राजश्री पांचाळ, संकल्प बचत गटाच्या अध्यक्षा आशा नांगरे, समृध्दी गटाच्या अध्यक्षा राधा काटे, तुलसी नांगरे त्याचबरोबर अनेक ...
व्यसनमुक्ती का व कसे 
सिटिझन जर्नालिस्ट

व्यसनमुक्ती का व कसे 

दत्ता तुमवाड व्यसनमुक्ती झालीच पाहिजे. हे निर्विवाद आहे. कारण व्यसनाचे दुष्परिणाम त्रासदायक आहेत. म्हणून व्यसनी माणूस आपल्या मुलांना सावध करतो की मी फसलो तू फसू नको. कारण व्यसनामुळे कुणाचे भले झाले नाही. नुकसान हे ठरलेलेच आहे. पुढच्याच ठेस मागचा शहाणा म्हणतात. पण या विषयात तसे घडताना दिसत नाही. मुलाला माहीत असते की व्यसनामुळे माझा बाप हा साप बनून घरातील सर्वांना कसा त्रास देत होता. तरी मुलगा बापाचे अनुकरण करतोच. असे का घडते? यावर संशोधन झाले पाहिजे. व्यसन हे चांगल्या गोष्टींचे पण जडते. पण त्याचे चांगलेच परिणाम दिसतात.  पण वाईट गोष्टीचे व्यसन जडले तर मात्र तयाचे दुष्परिणाम होतातच. ज्या कुटुंबात व्यसनी माणसे ते कुटुंब उध्वस्त होते. तेथील शांती भंग पावते. आणि ज्या देशातील जनता व्यसनी तो देश उध्वस्त होतो. त्या देशातील शांती भंग पावते. त्या देशाचे सामाजिक आर्थिक जीवन उध्वस्त होते. ...