सिटिझन जर्नालिस्ट

प्रबुद्ध संघातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सिटिझन जर्नालिस्ट

प्रबुद्ध संघातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला व आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पवार यांनी सध्या देशात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. संविधाननूसार राज्यकर्ते कारभार करत नसताना दिसतात, या साठी संविधान जनजागृती करणे गरजेचे आहे. असे सांगितले. या वेळी प्रबुद्ध संघाचे माजी सचिव किशन बलखंडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे संविधान कितीही चांगले असले तरी राबविणारे जर वाईट असतील संविधान चांगले ठरविणार नाहीत व राबविणारे चांगले असतील तर संविधान चांगलेच ठरवतील. या वेळी पारबते गुरुजी, डॉ. धर्मेंद्र रामटेके, अशोक कदम, प्रतिमा साळवी, किशोर सोनवणे, प्रमोद साळवी, अनुराधा सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. झेंडा वंदन अध्यक्षा...
Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना 
सिटिझन जर्नालिस्ट

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना

पिंपळे गुरव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणरायाचे आगमन शिवमुद्रा रथामधून पारंपारिक वाद्यांच्या गजरात झाले. छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून लहान मुले, महिला, पुरुष यावेळी सहभागी झाले होते. मंडळाचे हे ५१ वर्षे असून औंध येथील चंद्रकांत कदम ढोल-ताशा लेझीम पथकाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकी वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंडळाने या वर्षी ' जागर देवीचा ' हा आकर्षक देखावा सादर केला आहे. तसेच यावर्षी मंडळाने अनाथ आश्रमाला मदत करण्यासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला असून अनाथ आश्रमातील मुलांना आरतीचा मान दिला जाणार आहे. त्याचबरोबर अन्नदान केले जाणार आहे. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाणार असून रक्तदात्यास छोटेसे गिफ्ट देणार येणार आहे. असी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मोरे, उपाध्यक्ष्य गणेश कुंभार, कार...
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या दहावी व बारावी उत्तीर्ण नातवांचा गौरव सभारंभ उत्साहात 
सिटिझन जर्नालिस्ट

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या दहावी व बारावी उत्तीर्ण नातवांचा गौरव सभारंभ उत्साहात

पिपरी : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने संघाच्या सभासदांच्या १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सभारंभ संघाच्या विरंगुळा केंद्र सभागृहात आयोजित केला होता. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. प्रा. हभप हेमलता सोळवंडे होत्या. त्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक, रोख बक्षीस, भेट वस्तू व मिठाई देवुन ३० विद्यार्थींचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी योग गुरू बाबा सुरेश विटकर यांचा सत्कार संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर डॉ. प्रा. हेमलता सोळवंडे यांचा सत्कार संघाच्या महिला उपाध्यक्ष सुरेखा नखाते यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे हे होते. या प्रसंगी संघाचे सल्लागार पोपटराव माने व शालन माने यांचा वाढदिवसा निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्यावेळ...
प्रबुद्ध संघातर्फे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सिटिझन जर्नालिस्ट

प्रबुद्ध संघातर्फे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चिंचवडगाव : प्रबुद्ध संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी पंचशील ध्वजारोहण व बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पंचशील ध्वज उत्सव कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रपाल भोसले, दिलीप गोडबोले, प्रमोद साळवी, डॉ. धर्मेंद्र रामटेके, अशोक कदम, चंद्रकांत लोंढे, निशांत कांबळे, अल्पणा गोडबोले, अर्चना गवे, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कांबळे, दिलीप गोडबोले, सुधीर कडलग, दिंगबर घोडके यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रबुद्ध संघाचे सचिव किशन बलखंडे यांनी केले. ...
सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?
सिटिझन जर्नालिस्ट

सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?

 खूप विचार करूनही "उत्तर" सापडत नाही! तुम्हीही या "प्रश्नांचा" विचार करा! सम्राट अशोक (Samrat Ashoka) वडिलांचे नाव - बिंदुसार गुप्ता आईचे नाव - सुभद्राणी "सम्राट" ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी "महान" हा शब्द लावला. कोणाचे - "सम्राट" चे राजेशाही चिन्ह "अशोक चक्र" भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले. "सम्राट" ज्याचे शाही चिन्ह "चारमुखी सिंह" हे भारत सरकारने "राष्ट्रीय चिन्ह" मानून चालवले आहे आणि "सत्यमेव जयते" स्वीकारले आहे. ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो "अशोक चक्र" आहे. "अखंड भारत" (आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता....
खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात
सिटिझन जर्नालिस्ट

खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात

ज्योत्स्ना राणे राज्यात गेल्या काही दिवसांपासुन बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसापासुन वातावरणात मोठा बद्दल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असुन धुके पडु लागले आहे. शेतकर्‍यांना शेती पिकांवर औषध फवारणी करण्याची वेळ आलेली आहे. द्राक्ष बागाही अडचणीत आल्या असुन पहाटेपासुन द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्ग औषध फवारणी करु लागला आहे. काद्यांवरही मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणाची परिस्थिती पाहता करपा रोगाची धास्ती शेतकर्‍यांना आहे. त्यामुळे शेती पिकीवर करपा रोग येऊ नये, यामुळे मोठ्या प्रमाणात औषधी फवारणी करावी लागते. परिणामी अधिकचा खर्च शेतकर्‍यांना करण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामाव खात्याकडुन राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होण...
घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे
सिटिझन जर्नालिस्ट

घटस्फोट का होतात ? ही आहेत काही प्रमुख कारणे

ज्योत्स्ना राणे घटस्फोट होण्यास खुप कारणे असु शकतात. बघायला गेले तर भारत हा अशा देशांपैकी एक असा देश आहे. जिथे घटस्फोटांचे प्रमाण खुप कमी आहे. पण बदलत्या काळानुसार हे चित्र बदलायला लागल आहे. गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसुन आलेली आहे. मुलीचे लग्न करताना मुलाचे कर्तृत्व पाहुन नाही तर मुलाच्या वडिलांची संपत्ती पाहुन लग्न केले जाते. जर तो मुलगा व्यसनी निगाला, तर त्या मुलीला कधीच असे वाटत नाही की, आपल्या बापाने आपल्याला डोलीत पाठवीले की आयुष्यभरासाठी तिळडीवर झोपविले. कोणते कारण असू शकतात घटस्फोट होण्यास? प्रामाणिक नसणे - विश्वास आणि प्रामाणिकता हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. जर नात्यात विश्वासच नसला तर कुठलेही नाते टिकू शकत नाही. कम्युनिकेशन्स गॅप - संवाद साधने खुप गरजेचे असते. कधीकधी संवाद नसल्याने नात्यात दु...
चिंचवडगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबुद्ध संघातर्फे अभिवादन रॅली
सिटिझन जर्नालिस्ट

चिंचवडगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबुद्ध संघातर्फे अभिवादन रॅली

लोकमराठी न्यूज नेटवर्क : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबुद्ध संघाच्या वतीने अभिवादन रॅली काढण्यात आली. या मध्ये प्रबुद्ध संघाच्या सभासदांनी व नागरीकांनी सहभाग नोंदविला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संघाचे पदाधिकारी राजू वासनिक, दिलीप गोडबोले, सुधीर कडलग यांनी प्रयत्न केले. सुरूवातीला बुद्ध वंदना घेऊन घेऊन रॅली ची सुरुवात केली. ही रॅली संपूर्ण चिंचवड गाव मधून काढण्यात आली. शेवटी अभिवादन सभेत डॉ धर्मेंद्र रामटेके, निशांत कांबळे, प्रतिमा साळवी, अल्पना गोडबोले यांनी विचार मांडले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले. शेवटी धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. ...
मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या 
सिटिझन जर्नालिस्ट

मुलींनो श्रद्धा वालकर हत्याकांडातून धडा घ्या

ज्योत्स्ना राणे काय होता तीचा गुन्हा म्हणुन दिलीस का रे, तीला सजा. हेच ना तुझावर प्रेम केले? श्रद्धा वालकर, आफताबची प्रेम कहाणी ऐकुन रुह कापुन येते. श्रद्धाने प्रेम केल्यास तिचे ३५ तुकडे करण्यात आले. आई वडीलांनी हिंदु आणि मुस्लिम धर्माला विरोध केल्याने श्रद्धा आफताब सोबत घराबाहेर पडली. त्यांच्यात भांडण झाली म्हणुन आफताबने श्रद्धाचे ३५ तुकडे करुन फिजमध्ये ठेवले आणि थोडे करुन जंगलमध्ये फेकले. हे हत्याकांड एकच मुला-मुलींना एकच शिकायला देते, हिंदु असो किंवा मुस्लिम, आई वडीलांच्या विरोधात जाऊ नका. मुलींनो तुम्ही ६ महिन्याच्या प्रेमासाठी आई वडीलांनी जे तुमच्यावर २०, २५ वर्ष प्रेम केले. ते का विरुन जातात आणि आफताब सारख्या हैवानाचे शिकार होतात. आई वडीलांनी खुप स्वप्न बघीतलेली असतात. तुमच्या लग्नाची आणि तुम्ही ज्या मुल आणि त्याचा परिवाराची काही माहीती नसते. अशा मुलांचा हात धरुन पळ...
शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप
सिटिझन जर्नालिस्ट

शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व युवानेते सचिन काळे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त 6,000 कुटूंबांना पणत्या वाटप

काळेवाडी, दि. 22 ऑक्टोंबर 2022 : अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने नागरिकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जीवन सुखमय व्हावे. या हेतूने शर्वरी महिला गटाच्या अध्यक्षा कोमल काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन काळे या दांपत्याने सुमारे 6,000 कुटूंबांना दिवाळीनिमित्त पणत्या वाटप करत दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. मागील तीन वर्षापासून काळे हा उपक्रम राबवत आहेत. सचिन काळे व कोमल काळे यांचे सामाजिक कार्य सर्वश्रृत आहे. ते नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवून आपणही समाज्याचे देणे लागतो, याची नेहमीच जाणीव करून देत असतात. कोणताही सण किंवा उत्सवात नागरिकांच्या आनंदातच आपला आनंद शोधणारे काळे दांपत्य आता नागरिकांच्या हक्काचे नेतृत्य म...