आरोग्य

प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान
मोठी बातमी, आरोग्य

प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान

2020 हे साल संपूर्ण जगासासाठी कठीण संकटाचे आणि अडचणींचे ठरले आहे. या वर्षात कोरोना, लॉकडाऊन, क्वॉरंटाईन सारखे नववीन शब्द सामान्य माणसाच्या शब्दकोशात दाखल झाले. महाराष्ट्र शासन कोरोनावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. आणि त्यात यशस्वी देखील झाला आहे. महाराष्ट्राने प्लाझ्मा उपचार करण्यास सुरुवात केली अहे. आपण प्रथमच ह्या प्लाझ्मा उपचाराचे नाव ऐकले असणार पण हा उपचार काही नवीन नाही. याचा शोध 130 वर्षां पूर्वी जर्मनीच्या फिजियोलॉजिस्ट एमिलवॉन बेह्रिंग यांनी लावला होता. यासाठी त्यांना नोबल पारितोषिकही देण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते. संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. यापूर्वी सार्स (2003) आणि मर्स (2012) मध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले गेले होते. कोरोना विषाणू देखील या प्रकारात येतात. 1918 ...
जाणून घ्या, विलगीकरण (क्वॉरंटाइन) म्हणजे काय?
विशेष लेख, आरोग्य

जाणून घ्या, विलगीकरण (क्वॉरंटाइन) म्हणजे काय?

लोकमराठी : चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणू संदर्भात विलगीकरण (क्वॉरंटाइन) हा शब्द सातत्याने वापरला जात आहे. अनेकांच्या मनात विलगीकरण म्हणजे काय, याबाबत शंका असते. मात्र, महाराष्ट्र शासनाने सरळ सोप्या मराठी भाषेत विलगीकरणाबाबत सविस्तर माहिती प्रसारीत केली आहे. संशयित व्यक्ती कोण असू शकतो? तीव्र श्वसनाचा आजार असलेला कोणताही व्यक्ती {ज्याला ताप व श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्याचे किमान एक लक्षण (खोकला, श्वास घेण्यास त्रास)कोविड-१९ आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी १४ दिवसादरम्यान राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित देशातून / भागातून प्रवास केला असेल तर ती व्यक्ती संशयित ठरू शकते.कोविड-१९ आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी १४ दिवसादरम्यान जर श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या व निदान झालेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर त...
विशेष लेख, आरोग्य

#Coronavirus : कोरोना विषाणूबाबतच्या शंकासमाधान

उन्हाळा आल्याने किंवा आपण ऊष्ण कटीबंधात असल्याने करोना विषाणूला रोखण्यास मदत मिळेल?तथ्य : आतापर्यंतच्या अहवालानुसार, करोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या क्षेत्रासह सर्व क्षेत्रात पसरू शकतो.आपण राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित भागातून प्रवास करत असाल तर संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करा. कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुणे. असे केल्याने आपण आपल्या हातावर असलेल्या विषाणूंचा नायनाट करतो आणि आपले नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श करून उद्भवणारे संक्रमण टाळतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे नवीन करोना विषाणू आजार रोखता येईल?तथ्य : आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस एवढे असते, या तापमानात हे विषाणू आपल्या शरीरात संचार करू शकतात आणि गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यावर काही परिणाम होत नाही. गर...
दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा घेतल्यास शरीरात होतील “हे” बदल
आरोग्य

दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा घेतल्यास शरीरात होतील “हे” बदल

लोकमराठी :- कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्यापासून फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. याविषयी झालेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की, दररोज 3 कपांपेक्षा जास्त चहा आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. टी बॅग्समध्ये खूप जास्त प्रमाणात प्लूरॉइड असतं आणि ते दातांसाठी, हाडांसाठी हानीकारक ठरू शकतं. तर संशोधनातून असे सुद्धा लक्षात आले आहे की, प्लूरॉइडच्या अति सेवनामुळे फ्लूरोसिस नावाचा आजार देखील होऊ शकतो. यामुळे दातांच्या वरच्या स्तराला हानी पोहचते. ही समस्या कमी दर्जा असलेल्या चहामुळे जास्त होऊ शकते चांगल्या दर्जाचा चहा जरी जास्त किमतीचा असला तरी तोच घेणे केव्हाही हितावह ठरते कारण उत्तम दर्जा असलेल्या चहामध्ये प्लूरॉइडचे प्रमाण नियंत्रित असतं. स्वस्त चहा हा एक वर्ष जुने झालेल्या चहाच्या पानांपासून बनवला जातो. त्यामुळे त्यात मिनरलचे प्रमाण जास्त असते. फ...
शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन
आरोग्य

शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी या गोष्टींचे सेवन

1. नारळ पाणी - दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये. 2. भाज्यांचा रस - आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन करावे. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांचा यामध्ये समावेश करावा. पालक, पुदीना यांसारख्या हिरव्या पाल्यांचा ज्यूस प्यायल्यास थकवा जाणवत नाही. 3. गोजी बेरी - गोजी बेरी फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अ‍ॅ न्टीऑक्सिडेंट्स आणि 8 प्रकारचे अमिनो अॅसिड असतात.नियमित स्वरुपात गोजी बेरीच्या एका ग्लासाचे सेवन केल्यास थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते. 4. लिंबू पाणी - सकाळी तुम्ही ...
आकर्षक त्वचेसाठी पार्लरचा खर्च वाचवून घरच्याघरी वापरा ‘हे’ फेसपॅक
आरोग्य

आकर्षक त्वचेसाठी पार्लरचा खर्च वाचवून घरच्याघरी वापरा ‘हे’ फेसपॅक

लोकमराठी : त्वचा सुंदर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारतली वेगवेगळ्या कंपन्याची सौंदर्य प्रसाधन वापरल्यामुळे त्वचा निस्तेज झालेली असते. आपल्याला नेहमी फिरायला जातानाच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा खास स्पेशल दिसायचं असतं. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक बद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवू शकता. घरच्याघरी हे फेसपॅक तुम्ही काही मिनिटात तयार करू शकता. ग्रीन टी आणि मधाचा फेस पॅक १ कप ग्रीन टी आणि २ चमचे तांदळाचं पीठ आणि १ चमचा मध हे मिश्रण एकत्र करा.त्यानंतर २० मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवा. मग त्वचेला लावून मालिश करा. या फेसपॅकने मालिश केल्यास त्वेचवरच्या मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. तसंच यात एन्टी ऑक्सिडट्स असतात. त्यामुळे त्वचेला ग्लो येईल. आपल्या शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर टाकण्यासाठी हा फेसपॅक उ...
चेहरा तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !
आरोग्य

चेहरा तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !

लोकमराठी : त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास स्किन रुक्ष आणि काळवंडते. वातावरणातील बदलामुळे त्वचेची चमक कमी होते आणि चेहरा सुकलेला दिसतो. चेहर्‍याची कांती कायम ठेवणारे काही खास घरगुती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 1. पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही. चेहर्‍यावर पिंपल्स, डाग होत नाहीत. त्वचा स्वस्थ ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे. पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे. या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल. 2. दोन छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाका.या मिश्रणाचा लेप चेहर्‍यावर लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल. 3....
जेवणानंतर खा छोटासा गुळाचा तुकडा, होतील ‘हे’ फायदे…
आरोग्य

जेवणानंतर खा छोटासा गुळाचा तुकडा, होतील ‘हे’ फायदे…

लोकमराठी : अनेक लोक गुळ फक्त हिवळ्यातच खातात. हे जास्त खाल्ले तर दुष्परिणाम होईल हा विचार करुन गुळ खुप कमी प्रमाणात सेवन केला जातो. गुळ हा उष्ण पदार्थ आहे. गुळ प्रत्येक ऋतूत खाल्ला जाऊ शकते आणि जुना गुळ नेहमी औषधीच्या स्वरुपात काम करतो. आयुर्वेदाप्रमाणे गुळ लवकर पचतो. हा रक्त आणि भूक वाढवणारा पदार्थ आहे. याव्यतिरिक्त गुळापासुन तयार केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आजार दूर होतात.गुळामध्ये 59.7 टक्के सुक्रोज, 21.8 टक्के ग्लूकोज, 26 टक्के खनिज आणि 8.86 टक्के जल असते. याव्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह आणि ताम्र तत्त्व देखील उपलब्ध असतात. यामुळे तुम्ही प्रत्येक ऋतूत गुळ खात नसला तरी हिवाळ्यात गुळ अवश्य खा. आपण पाहूया हिवाळ्यात रोज गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी... 1. हे सेलेनियमसोबत एका अँटीऑक्सीडेंटच्या रुपात काम करते. गुळामध्ये मध्यम प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि झिंक ...