भोसरी (लोकमराठी) : भोसरी येथील बालाजी नगरमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने वाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वहरा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सायराबानू सलीम शेख यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. तर गटारेही तुंबली आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेने लवकरात लवकर याची दखल घेणे गरजेचे आहे.
- महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
- KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
- विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर कौटुंबिक हिंसाचार व अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
- प्रबुद्ध संघातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
- स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात कु.गायत्री गायकवाड हिचा सत्कार