Tag: Marathi News

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
पिंपरी चिंचवड

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

मनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ राजीनामा द्या - सिद्दीकभाई शेख पिंपरी चिंचवड : उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूनंतर तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय घाईगडबडीत रात्रीच्या वेळी करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच लैंगिक अत्याचाराच्या ३ घटना घडल्या .यामुळे उत्तरप्रदेश मधील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने दि. २ ऑकटोबर २०२० रोजी ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगेचौक थेरगाव या ठिकाणी सकाळी " निदर्शने आंदोलन " करण्यात आले. यावेळी बोलताना अपना वतन...
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात व सेकंड कॅम्पसमध्ये साजरी

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी ऑनलाईन सेशनद्वारे विद्यार्थ्यी व प्राध्यापक यांना आण्णाच्या जीवनावर आधारीत माहिती दिली. कोरोनाच्या काळात कर्मवीरांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाने सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा, वर्कृत्व स्पर्धा, काव्यवाचन, गीतगायन व छायचित्र स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले होते. महाविद्यालयात सकाळी प्राचार्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्याला हार घालून आजच्या जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर प्राचार्यांनी जयंतीनिमीत्त आयोजीत सर्व स्पर्धांचा ऑनलाईन आढावा घेतला. तसेच कर्मवीरांच...
अजितदादा पवार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व | मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन
पुणे

अजितदादा पवार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व | मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन

लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : राजकारण हे लोकांची सेवा करण्याचे माध्यम आहे. तो वारसा पवार कुटुंबात मुळातच आहे. महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या समाजसुधारकांचा वसा व वारसा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब जपत आहेत. महाराष्ट्राच्या आणि पार्यायाने देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. अजितदादा पवार हे तो वसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. अजितदादा पवार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. असे प्रतिपादन माजी खासदार तथा नियोजन आयोगाचे माजी सदस्य व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले. https://youtu.be/MXj6q8F1k50 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिव...
चेहरा तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !
आरोग्य

चेहरा तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !

लोकमराठी : त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास स्किन रुक्ष आणि काळवंडते. वातावरणातील बदलामुळे त्वचेची चमक कमी होते आणि चेहरा सुकलेला दिसतो. चेहर्‍याची कांती कायम ठेवणारे काही खास घरगुती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 1. पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही. चेहर्‍यावर पिंपल्स, डाग होत नाहीत. त्वचा स्वस्थ ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे. पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे. या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल. 2. दोन छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाका.या मिश्रणाचा लेप चेहर्‍यावर लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल. 3. जास्...
जेवणानंतर खा छोटासा गुळाचा तुकडा, होतील ‘हे’ फायदे…
आरोग्य

जेवणानंतर खा छोटासा गुळाचा तुकडा, होतील ‘हे’ फायदे…

लोकमराठी : अनेक लोक गुळ फक्त हिवळ्यातच खातात. हे जास्त खाल्ले तर दुष्परिणाम होईल हा विचार करुन गुळ खुप कमी प्रमाणात सेवन केला जातो. गुळ हा उष्ण पदार्थ आहे. गुळ प्रत्येक ऋतूत खाल्ला जाऊ शकते आणि जुना गुळ नेहमी औषधीच्या स्वरुपात काम करतो. आयुर्वेदाप्रमाणे गुळ लवकर पचतो. हा रक्त आणि भूक वाढवणारा पदार्थ आहे. याव्यतिरिक्त गुळापासुन तयार केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आजार दूर होतात.गुळामध्ये 59.7 टक्के सुक्रोज, 21.8 टक्के ग्लूकोज, 26 टक्के खनिज आणि 8.86 टक्के जल असते. याव्यतिरिक्त गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह आणि ताम्र तत्त्व देखील उपलब्ध असतात. यामुळे तुम्ही प्रत्येक ऋतूत गुळ खात नसला तरी हिवाळ्यात गुळ अवश्य खा. आपण पाहूया हिवाळ्यात रोज गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी... 1. हे सेलेनियमसोबत एका अँटीऑक्सीडेंटच्या रुपात काम करते. गुळामध्ये मध्यम प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फोरस आणि झिंक असते....
संविधान दिनानिमित्त शनिवारी पुण्यात संविधान जागर कीर्तन
पुणे

संविधान दिनानिमित्त शनिवारी पुण्यात संविधान जागर कीर्तन

पुणे, (लोकमराठी) : संविधान दिनानिमित्त लोकायत आणि जनता दल (सेक्युलर) यांच्या वतीने कीर्तनकार, ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध कवी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे संविधान जागर कीर्तन (संत साहित्यातील संविधान मूल्ये) आयोजित केले आहे. पुणे-नवी पेठ येथील पत्रकार भवनात शनिवारी (दि. २३) संध्याकाळी ६ वाजता हे कीर्तन होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूता ही मूल्य भारतीय संविधानाचा मूळ गाभा आहे. संविधानाची हीच मूल्ये आपल्याला वारकरी संत साहित्यात जागोजागी पाहायला मिळतात. इतर संत वचनांतूनही सामाजिक समतेचा विचार आलेला आहे. जात, पात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचा संदेश वारकरी संतांच्या साहित्यातून मिळतो. वारकरी संप्रदाय हा स्वातंत्र्य-समता-बंधुता यांचा आग्रह धरणारा पुरोगामी विचार आहे. वारकरी संतांच्या समतेच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटल...
‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट; ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ चित्रपटांची मेजवानी
मनोरंजन

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट; ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ चित्रपटांची मेजवानी

नवी दिल्ली (लोकमराठी) : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 76 देशांचे एकूण 200 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात 5 फिचर आणि 1 नॉन फिचर असे एकूण 6 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. इंडियन पॅनोरमात भारतीय भाषांतील 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे. ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ अशा दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी फिचर चित्रप...
‘बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना
पुणे

‘बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना

पुणे (लोकमराठी) : गणेशोत्सव 'इको फ्रेंडली' साजरा करण्याकडे मागील काही वर्षांपासून पुणेकरांचा कौल वाढत आहे. अनेक नागरिक आपल्या घरातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करत आहेत. त्यात नितीन कुलकर्णी हे एक असून त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये सुंदर आणि पर्यावरणपूरक "बांबूच्या झोपडी'मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. कोथरूड येथील व्यावसायिक असलेले कुलकर्णी यांनी या वर्षी बांबूच्या पट्ट्यांपासून निर्माण केलेल्या चटईचा वापर करत "झोपडी' हा दहा फुटी देखावा साकारला आहे. देखाव्यासाठी वापरलेल्या सर्व गोष्टी या पर्यावरणपूरक असून झोपडीच्या छतासाठी गवताचा वापर केला आहे. तसेच देखावा सजावटीसाठी घरातील झाडांचा वापर करण्यात आला आहे. कोणतीही विद्युतरोषणाई न करता वातीच्या पंत्यांचा वापर सजावटीसाठी त्यांनी केला आहे. कुलकर्णी हे मागील चार वर्षांपासून वेगवेगळ्या विषयावर पर्यावरणपूरक गणपतीची सजावट करतात. कुलक...